Friday, November 5, 2010

मला ’खाऊ’ द्या !!!

दिवसेंदिवस खाऊगिरी वाढतच चाललिये. प्रत्येकजण खायला कसे मिळेल ह्याच शोधात आहे. तुम्ही म्हणाल, मग त्यात चुकीचे काय आहे? मी अन्न खानार्यांविषयी बोलत नाहीये तर पैसे खानार्यांविषयी बोलतोय. भ्रष्टाचाराविषयी बोलतोय.
भारतात तर अश्या ’मला ’खाऊ’ द्या आणी तुम्ही पण खा’ व्रुत्तिच्या लोकांची संख्या वाढतच चाललीये. भ्रष्टाचार हाताबाहेर गेलाय. याच खापर राजकार्ण्यांच्या डोक्यावर फोडल की झाल. हो, राजकारणी लोक, सरकार याला जवाबदार आहे. किती उदाहरण देवु? आज महाराष्ट्रातला ’आदर्श’ घोटाळा, चारा घोटाळा, बोहोर्स घोटाळा, ऑलंपिक घोटाळा. अशी हजारो उदाहरणे आहेत. भारत स्वतंत्र झाल्यावर या देशात सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने राज्य केले. मग भ्रष्टाचाराची जवाबदारी कॉंग्रेसची. आज भारत जगातला ८७ नंबरचा भ्रष्टाचारी देश झालाय (१ नंबर म्हणजे कमी भ्रष्टाचारी, http://www.nationmaster.com/graph/gov_cor-government-corruption). देशात आज एकही असा पक्ष नाही जो भ्रष्टाचार मुक्त भारत देण्याच्या मुद्द्यावर निवड्णुक लढवतोय. का?
याला जवाबदार आहेत देशाचे नागरीक. गाढवांच सरकार गाढवच. जसे नागरीक तसे सरकार. भ्रष्टाचार संपवण्यास अक्षम (खर तर भ्रष्टाचार पसरवणारे) सरकार इतके वर्ष निवडुन कसे येते? आपल्यासाख्या गाढवांमुळेच ना? म्हणुन याच खर खापर आपण पहिल्यांदा स्वता:च्या डोक्यावर फोडायला हवे.
प्रत्येकजण स्वत:च काम लवकर करून घ्येण्यासाठी, जास्त पैसे मिळवण्यासाठी भ्रष्टाचार वाढवायला हातभार लावतोय. शिक्षण हे आज फक्त माणसाला शिक्षित बनवत आहे, त्याला पैसे कमवाया शिकवत आहे. पण ते माणसाला सुशिक्षित, सुसंस्कारी बनवत नाहीये. मुलाला शाळेत घेण्याकरता सुद्धा शाळा डोनेशन घेतात. ह्या शाळा काय घडवणार आदर्श नागरीक? असल्या शाळेतुन शिकलेले फक्त ’आदर्श’ घोटाळे करु शकतात. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार बंद करु शकत नसाल तर कायदेशिर तरी करा म्हनुन सरकारचे कान ऊपट्ले आहेत (सामना, बातमी शेवटी चिटकवली आहे).
हे सर्व जर असेच चालु राहिले तर, भारत देश ’महासत्ता’ नाही बनला तरी ’महाभ्रष्टाचारी’ देश नक्कीच बनेल.
भ्रष्टाचार संपण्यासाठी बरेच उपाय आहेत. गरज आहे ती इच्छाशक्तीची. स्वत:पासुन सुरुवात करा. स्वत:पुरते न थांबता, बाकीच्यांनाही सांगा. देशात चांगले सरकार आणण्याकरता प्रयत्न करा. असे बरेच ऊपाय आहेत. देशाला भ्रष्टाचारापासुन वाचवले नाही तर विनाश अटळ आहे.

लक्ष्मीपुजनाच्या मुहुर्तावर लक्ष्मीला एवढच मागण की, तु तुझ्या भ्रष्टाचारी भक्तांना कधीही प्रसन्न होवु नकोस आणी ह्या देशाला, जगाला भ्रष्टाचारापासुन मुक्त कर!!!

वंदे मातरम्‌,
नरेंद्र

(कोणत्याही खादाड्खाऊ गाढवाच्या जर ’आदर्श’ भावना ह्या लेखाने दुखवल्या असतील तर त्याची जवाबदारी त्याने स्वत: घ्यावी व पुन्हा ’खाऊ’गिरी करु नये.)


Sunday, April 25, 2010

भाग २ - सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!!

(या लेखाच्या शेवटी चिटकवण्यात आलेली सामन्यातला लेख जरुर वाचा)
नुकताच सामना व्रुत्तपत्रात लेख प्रसिद्ध झाला - धर्मनिरपेकक्षतेच्या कल्पनेला सुरुंग. या लेखातुन सच्चर समितीचा अहवाल आणी सरकारकडुन मतांसाठी केले जाणारे धार्मिक लाड यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. माझ्या "सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!! " या लेखाचा भाग १ हा याच विषयावर आहे.

आज प्रत्येकजण घाम गाळुन, रक्त आटवुन कष्ट करतोय. कमवलेल्या पैश्यातला काही भाग हा राष्ट्राच्या विकासाकरता देतो.  धर्मनिरपेक्ष, भेदभाव न करता, नि:स्वार्थ भावनेने त्या पैश्याचा उपयोग हा देशाच्या विकासाकरता करणे हे सरकाचे प्रथम कर्तव्य. पण आज हेच पैसे फक्त धर्म पाहुन मुस्लिमांकरता वापरले जात आहेत.  हिंदुनी आणी बाकीच्या धर्माच्या लोकांनी धर्मांतर करावे, असे सरकारला यातुन सुचवायचे आहे का? हज यात्रेकरता अनुदान दिले जाते, अमरनाथसाठी पोलिसांच्या लाठ्या. मुस्लिमांना देता मग बाकीच्या धर्माच्या लोकांना पण द्या, असा याचा अर्थ नाही. धर्मनिरपेक्ष रहा व कुणाचेच धार्मिक लाड करु नका.

आज जातीच्या आधारावर आरक्षण आहे, कारण अमुक एका जातीचा म्हनुन त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलता. स्त्रियांना आरक्षण दिले गेले, कारण स्त्रि म्हणुन समाजाने त्यांना प्रगतीपासुन वंचित ठेवले. पण मुस्लिम म्हनुन, त्यांचा धर्म पाहुन समाजाने त्यांना कधी शिक्षणापासुन, प्रगतीपासुन वंचित ठेवले होते का? आणी जातीच्या आरक्षणात मुस्लिम जातीही समाविष्ठ आहेतच, मग परत वेगळे धार्मिक आरक्षण का? हे सगळे मतांसाठीचे राजकारण आहे. जातींचे राजकारण चालुच होते, आता धर्माचेही चालु झाले. मुस्लिम लोकसंख्या जास्त म्हणुन कोणत्या क्षेत्राला सरकारने विकासापासुन वंचित ठेवले होते का? भिवंडीमध्ये पोलिस स्टेशन बांधु नये म्हणुन दोन हिंदु पोलिसांची निर्घुन हत्या मुस्लिमांनी केली. तरीपण फक्त मुस्लिम क्षेत्राच्या विकासासाठी सरकार खर्च करतेय. सच्चर समितीच्या नावाखाली सरकारने जनतेची बरीच फसवणुक केली आहे, मी फक्त मोजकीच उदाहरणे इथे दिली आहेत.

अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी सरकार एवढ लांगुलचालन करत आहे, मग बहुसंख्यांकाच्या मतांची काळजी सरकारला का नाही? कारण कदाचित सरकार, बहुसंख्याकातले बहुसंख्य हे गाढव आहेत असे मानते. व कदाचित ते योग्यही आहे, कारण गाढवांच सरकार हे गाढवच असणार. ’मला काय त्याचे’! याच भावनेने आज हा दिवस दाखवला आहे. हा लेख, याचा भाग १ पुर्णपणे वाचल्यावर पण आपली ’मला काय त्याचे’ हिच भावाना असेल तर आपला, आपल्या पुढच्या पिढीचा व देशाचा विनाश अटळ आहे!

जय हिंद,
नरेंद्र

सामना २२ एप्रिल २०१० -

Thursday, April 15, 2010

सरकारी ढेकण...एकाच नाव सच्चर, दुसऱ्याच रंगनाथ...!!!

                                    
                

रात्री मध्येच झोपेतुन जाग येते, पहातो तर काय, बरीच ढेकण मिळुन मला चावत होती, माझ रक्त पीत होती. लगेच ढेकणांना औषध टाकुन मारल आणी दुसऱ्याच दिवशी पेस्ट कंट्रोल करून घेतल. ढेकण घरात आहेत याची जाणीव होती, पण ती एक दिवस संख्येनी एवढी होवुन अशी चावतील याची जाणीव नव्हती.

पण आपणच निवडुन दिलेल्या सरकारी ढेकणांच काय? भारत सरकारच्या पंतप्रधान कार्यालयातून ९ मार्च २००५ रोजी दिलेल्या परिपत्रकानुसार, भारतीय मुस्लिम समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातील स्थिती समजवुन घेण्यासाठी एक समीती स्थापन करण्यात आली. तिचे नाव सच्चर समिती. समितीने दिलेल्या अहवालात ७६ शिफारशी करण्यात आल्या. हा अहवाल १७ मे २००७ ला लोकसभेत पास करण्यात आला. या शिफारशी पुर्ण करण्याकरता आजपर्यंत लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे पैसे बहुसंख्यांक हिंदुंनी कर म्हनुन भरलेले आहेत. हे सगळे मुस्लिमांचे लाड फक्त मतांसाठी केले जात आहे. उच्च न्यायालयाने अशाच प्रकारच्या रंगनाथ समितीच्या अहवालाच्या सत्यतेवर व सरकारच्या हेतुवर प्रश्नचिन्ह केले आहे (अधिक माहितीकरता खाली चिटकवलेली बातमी पहा).

९०० वर्षांपेक्षा अधिक काळ भारतावर राज्य केलेले मुस्लिम जर आज मागासलेले असतील तर ते फक्त त्यांच्या कट्टर ईस्लामीपणामुळे. मदरसामध्ये दिले जाणारे धार्मिक शिक्षण हे मुस्लिमांच्या मागासलेपणाचे कारण आहे, पण मदरसांमधले धार्मिक शिक्षण बंद करुन राष्ट्रिय शिक्षण द्यावे अशी शिफारस मात्र अहवालात नाही. उलट सरकारने मदरसे सुधारणे, तेथिल शिक्षकांना पगारवाढ देणे, मुस्लिम मुलांना शिष्यव्रुत्ती देणे, वस्तिग्रुह बांधने यासाठी करोडो रुपये खर्च केले. मुस्लिम क्षेत्रातील बॅंकां वाढवल्या, त्यांना कमी दराने व्याज दिले. मुस्लिम गरीब असतील तर ते कुटुंबनियोजन न केल्याने, पण तो सुध्दा हिंदुंचा दोष ! मुस्लिमांची सामाजीक स्थिती सुधारण्याच्या नावाखाली फक्त मुस्लिम लोकवस्तीच्या विभागांच्या सुधारनेकरता खर्च केला जातोय. धर्माच्या अधारावर दिले जाणारे एक प्रकारचे हे आरक्षणच आहे. बौध्द, जैन सारखे धर्म सुद्धा अल्पसंख्यांकच आहेत. मग फक्त मुस्लिंमांचाच विकास का? कॉंग्रेस मतांसाठी लोकांचा पैसा हा स्वत:च्या पार्टिचा फंड समजुन खर्च करतेय. मुस्लिमांनीहि हे समजुन घ्यावे की यातुन त्यांचा खरा विकास होणार नसुन त्यांची मतांसाठी फसवणुक होतीये.

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली फक्त एका धर्माचे लाड केले जात आहेत. धर्मनिरपेक्षतेचा कॉंग्रेसचा बुर्खा त्यामुळे फाटला आहे. आपल्या कष्टाचा, घामाचा पैसा राष्ट्रकार्याऎवजी राष्ट्रविघातक कामात वापरणार्या आणि मतांसाठी धार्मिक लाड करणार्या ढेकणांच पेस्ट कंट्रोल वेळेतच करण गरजेच आहे....!!!

जय हिंद,
नरेंद्र

References:
====
http://en.wikipedia.org/wiki/Sachar_Committee
http://minorityaffairs.gov.in/newsite/sachar/sachar.asp
http://en.wikipedia.org/wiki/Mishra_Commission


मुस्लिमांवरील काही उधळपट्टीचा सरकारी तपशील (इंग्रजीतुन) -
======

 Ministry/ Department wise status of implementation on Follow-up action on the recommendations of the Sachar Committee as on 28 Feb 2010:

The Government took decisions on the recommendations of High Level Committee on Social, Economic and Educational status of the Muslim Community of India, pertaining to various Ministries/Departments. The decisions of the Government on the follow-up action on the major recommendations of the Sachar Committee and the Ministry/ Department wise status of implementation are as under:-
(i) All public sector banks have been directed to open more branches in districts having a substantial minority population. In 2007-08, 523 branches were opened in such districts. In 2008-09, 537 new branches were opened. The target for 2009-10 is 500 and up to the end of third quarter, 502 new branches have been opened (Department of Financial Services).
(ii) RBI revised its Master Circular on 5th July, 2007 on priority sector lending for improving credit facilities to minority communities. Over Rs. 82000 crore were provided to minorities under priority sector lending during 2008-09 (Department of Financial Services).
(iii) District Consultative Committees (DCCs) of lead banks have been directed to regularly monitor disposal and rejection of loan applications for minorities (Department of Financial Services).
(iv) A multi-pronged strategy to address the educational backwardness of the Muslim community, as brought out by the Sachar Committee, has been adopted, as given below (Ministry of Human Resource Development):
a) The Madarsa Modernization Programme has been revised to make it more attractive by providing better salary to teachers, increased assistance for books, teaching aids and computers, and introduction of vocational subjects, etc. This is now known as Scheme for Providing Quality Education in Madarsas and has been launched with allocation of Rs. 325 crore during the Eleventh Five-Year Plan.
b) A new centrally sponsored scheme of financial assistance for Infrastructure Development of Privately Managed Elementary/Secondary / Senior Secondary schools set up for minorities has been launched with allocation of Rs. 125 crores for the Eleventh Five-Year Plan.
c) National Council of Educational Research and Training (NCERT) has prepared text books for all classes in the light of the National Curriculum Framework-2005.
d) Thirty five universities have started centers for studying social exclusion and inclusive policy for minorities and scheduled castes and scheduled tribes.
e) Under the Kasturba Gandhi Balika Vidyalaya (KGBV) scheme, criteria of educationally backward blocks has been revised with effect from 1st April 2008 to cover blocks with less than 30% rural female literacy and in urban areas with less than national average of female literacy (53.67%: Census 2001). Under the scheme, out of 2573 KGBVs, 427 have been sanctioned in blocks with Muslim concentration population.
f) Universalization of access to quality education at secondary stage called Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan (RSMA) has been approved with focus on educationally backward minorities.
g) Jan Shikshan Sansthans (JSSs) are envisaged in the revised schemes. At present, JSSs are imparting vocational training in 33 out of the 88 Muslim dominated districts in the country.
h) Provision of more girls’ hostels in colleges and universities in minority concentration districts/ blocks is proposed under the existing University Grants Commission scheme.
(v) An expert group, constituted to study and recommend the structure and functions of an Equal Opportunity Commission, submitted its report on 13th March, 2008. This has been processed, along with the report of the expert group on diversity index (Ministry of Minority Affairs).
(vi) A National Data Bank, to compile data on the various socio-economic and basic amenities parameters for socio-religious communities, has been set up in the Ministry of Statistics and Programme Implementation.
(vii) An autonomous Assessment & Monitoring Authority (AMA), to analyse data collected for taking appropriate and corrective policy decisions, has been set up in the Planning Commission.
(viii) A training module has been developed by the Indian Institute of Public Administration, for sensitization of government officials. The module has been sent to the Central/ State Training Institutes for implementation. Lal Bahadur Shastri National Academy of Administration (LBSNAA) has prepared a module for sensitization of organized civil services and it has been incorporated in their training programme (Department of Personnel and Training).
(ix) Under Urban Infrastructure Development Scheme for Small and Medium Towns (UIDSSMT), additional central assistance of Rs. 1602.20 crore has been sanctioned for 69 towns having substantial minority population, out of which Rs. 659.37 crore was released in 2008-09 (Ministry of Urban Development).
(x) A Bill has been passed by the Parliament for providing social security to workers in the un- organized sector, which, inter- alia, includes home based workers (Ministry of Labour and Employment).
(xi) A High Level Committee, set up to review the Delimitation Act, has considered the concerns expressed in the Sachar Committee report and submitted its report. (Ministry of Home Affairs).
(xii) Guidelines on Communal Harmony have been issued (Ministry of Home Affairs).
(xiii) Dissemination of information regarding health and family welfare schemes is being undertaken in regional languages in minority concentration areas (Ministry of Health and Family Welfare).
(xiv) State Governments and Union Territory Administrations have been advised by Department of Personnel & Training for posting of Muslim police personnel in thanas and Muslim health personnel and teachers in Muslim concentration areas.
(xv) State governments have been advised by Ministry of Panchayati Raj and Ministry of Urban Development to improve representation of minorities in local bodies.
(xvi) The recommendations of the Joint Parliamentary Committee (JPC) on Wakfs have been received. These have been processed as per approved modalities (Ministry of Minority Affairs).
(xvii) The Government has accorded in-principle approval for restructuring of National Minorities Development and Finance Corporation (Ministry of Minority Affairs).
(xviii) An Inter-ministerial Task Force constituted to devise an appropriate strategy and action plan for developing 338 identified towns, having substantial minority population, rapidly in a holistic manner submitted its report on 8th November, 2007. The concerned Ministries/Departments have been advised to give priority in the implementation of their schemes in 338 towns (Ministry of Minority Affairs).
(xix) Three scholarship schemes for minority communities viz., Pre-matric, Post-matric and Merit-cum-means scholarship schemes were launched and 6.89 lakh scholarships were
awarded to students belonging to minority communities in 2008-09 and 15.13 lakh scholarships upto 31st December, 2009 in 2009-10 (Ministry of Minority Affairs).
(xx) The corpus of Maulana Azad Education Foundation, which stood at Rs. 100 crores, was doubled to Rs. 200 crores in December, 2006. The corpus was increased by Rs. 50 crores in 2007-08 and by Rs. 60 crore in 2008-09. It has been further increased by Rs. 115 crore during 2009-10 and now stands at Rs. 425.00 crore (Ministry of Minority Affairs).
(xxi) A revised Coaching and Allied scheme was launched and 4657 candidates belonging to minority communities were provided assistance upto 31st December, 2009 in 2009-10 (Ministry of Minority Affairs).
(xxii) A Multi- sectoral Development Programme (MsDP) was launched in 90 identified minority concentration districts in 2008-09. Plans of 76 minority concentration districts in Haryana, Uttar Pradesh, West Bengal, Assam, Manipur, Bihar, Meghalaya, Jharkhand, Andaman & Nicobar Islands, Orissa, Maharashtra, Karnataka, Kerala, Uttrakhand, Mizoram and Jammu & Kashmir have been approved and Rs. 784 crore released upto 31st December, 2009 since inception (Ministry of Minority Affairs).



पुढारी मध्ये आलेली बातमी -
=====


Saturday, February 13, 2010

खान बघुन झाला की या पुण्याला जेवायला !!!

                                                  

पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्स्फोट झाला...

आतली खबर अशी आहे की, भारत पाकिस्तानचे मैत्रिचे संबंध आहेत ( हे कॉंग्रेस शिवाय कोणालाच माहीत नाही, पाकिस्तान व दहशतवाद्यांना सुद्धा!! ).

शारुख खान, ज्याला त्या पकिस्तानचा पुळका येतो आणि तो काहिही बोलुन जातो, वर देशाची माफी सुद्धा मागत नाही. अशा देशद्रोही मानसाचा विरोध करावा असे एकाच राजकीय पक्षाला वाटते. आणि एवढ करुण पुन्हा हि गाढव जनता त्यांचच माप काढते. राहुल गांधी, महाराष्ट्राबद्दल मनात येयिल ते बोलतो. त्याचा विरोध करावा असे सुद्धा एकाच राजकीय पक्षाला वाटते. आणि एवढ करुण पुन्हा हि गाढव जनता त्यांचच माप काढते.

शिवसेनेने राहुल गांधिला विरोध केला, तरी तो आला आणी गेला. पण तो सुखरुप रहावा म्हणुन कॉंग्रेसने आधिच हजारो शिवसैनिकांना तुरुंगात टाकले. तरीही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरुण त्याला काळे झेंडे दाखवत होते (एके ४७ समोर आजुन काय करवे त्यांनी?). रेल्वे स्टेशनबाहेर पोलिसांनी लाठिचार्ज करून शिवसैनिकांना मारले. काळे झेंडे अहिंसाचा मार्ग ना, गांधिजी तेच करायचे ना? मग शिवसैनिकांवर लाठीचार्ज कशाला करायचा. आणि जी गाढवं घरात बसुन शिवसेनेची माप काढतात की शिवसेनेत दम नाही, त्यांनी स्वत: कधी पोलिसांची एखादी लाठी खाल्ली आहे का? कधी राष्ट्राकरता ते एअरकंडिशनच आयुष्य सोडुन रस्त्यावर उतरले आहेत का? कधी एके ४७ समोर उभ राहुन अन्यायाचा विरोध केला आहे का? कधी राष्ट्राकरता जेलमध्ये गेले आहेत का? एवढ सोडा, साद मत कोणाला टाकाव याचीतरी अक्कल आहे का? महाराष्ट्रात गाढवांची संख्या जास्त झाली आहे आणि म्हणुन तर त्यांना हाकायला गाढव सरकार ते निवडुन आणतायत. आणी प्रत्येक गाढवाने "मला काय त्याचे" म्हनायच, आणी आराम करायचा. अरे हे काय फक्त शिवसैनिकांच काम होत का? मिडिया म्हनजे तर ह्या अशा गाढवांच घर. बघाव तेव्हा, बघाव तस हि मिडीयाची गाढव ओरडतात, आणि वर त्यांचा तो गाढवी अश्लिलपना सगळ्यांसमोर टिव्हीवर चालुच असतो.

बर आता हा खान पाकिस्तानचा पुळका घेतो म्हनुन त्याला विरोध पण शिवसेनेने करायचा. आता शिवसेना एक काम करतेयना, तर राजने कराव ना त्याला वाटतय तर अमिताभचा विरोध. आणी आमच्या गाढवांना काय कळतय. फुकटच शिवसेनेच्या नावाने पुन्हा ओरडायला तयार. आणी ह्यांचा मालक ह्यांना देशद्रोही विधाने करणार्या खान चा सिनेमा फुकट दाखवतो. चालले हे बघायला. "मला काय त्याचे’ म्हणुन हे पण देशद्रोह्याला पैसे मिळवुन द्यायला सामिल झाले.

ह्या सगळ्यांचा शिवसेनेने कडवा विरोध केला. कितीतरी हजार पोलिस सरकारने कामाला लावले. ह्या फालतु गाढव कामाचा पगार ह्यांचा (सरकारचा) बाप देनार का? पोलिसांनाही ह्या गाढवांच्या सरकारने गाढव कामाला जुंपले व त्यांचही गाढव करुन टाकल. शेवटी गाढवांच्या मालकांकडुन अपेक्षा ती काय करावी? हजारो पोलिस धाक्याला लावले ते खान वाचवायला. एवढच काय तर हे स्वत: जावुन बसले खान पहायला व त्याला सुरक्षा द्यायला. वा.. किती छान....!!!

अहो आता मझ्या घारातच बॉम्बस्फोट झालाय हो ... माझ्या पुण्यात ... मला पण सुरक्षतेची गरज आहे... त्यामुळे तुमचा खान पहुन व वाचवुन झाला असेल तर माझ्या पुण्याला या... आणि जसे खान वाचवायला स्वत: जातीने गेलात तसेच आमच्याकडेही जर्मन बेकरीत जेवायला या व आम्हाला वाचवायला या.... आम्ही पुणेकर खुप सेवा करतो अतिथिंची ( जरी तो अतिथी गाढव असेल तरी, अतिथी देवो भव!), तुमचा जेवनाचा खर्च आम्ही करु....
(जेवनाचे पहिले आमंत्रण माझा मित्र शिरीष याच्याकडुन)

स्वत:चे सर्व काम बाजुला ठेवुन, स्वत:च्या प्राणांचिही पर्वा न करता, ज्या सर्वांनी देह्द्रोहाचा विरोध केला त्या सर्वांचे मन:पुर्वक आभार व धन्यवाद.

(अधिक माहिती करता बाळासाहेबांचा लेख चिटकवला आहे)

जय हिंद, जय महाराष्ट्र....
नरेंद्र

(माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण महाराष्ट्र व भारताशी आहे)
(कोणत्या गाढवाच्या जर ह्या लेखाने भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची मी माफी मागतो, त्यांनाही भावना असतात हे मान्य!)

Thursday, February 11, 2010

व्हेलेण्टाईन डॆ आपण साजरा करायचा?

व्हेलेण्टाईन डॆ चा इतिहास अगोदर माहीत आहे का? तो आपण थोडक्यात पाहु.

तिसरया शतकात, रोमच्या राजाने (Roman Emperor Claudius II) सैनिकांना लग्न करायला बंदी केली. कारण त्याचं सैन्य त्यामुळे शक्तिशाली राहील अस त्याला वाटायचं. "व्हेलेण्टाईन" नावाचा ख्रिश्चन धर्मोपदेशक त्या सैनिकांची गुपचुप लग्न लावायचा. राजाने त्याला जेलमधे टाकलं. धर्मांतर केलंस तर जिवंत राहशील नाहितर तुला मारलं जाईल, अस त्याला सांगितल गेलं. पण त्याने धर्मांतर करायला नकार दिला.

अस मानतात की व्हेलेण्टाईनने जेलरच्या आंधळ्या मुलीला बरं केलं आणि मरायच्या आधी त्याने तिला पत्र लिहिलं आणि पत्राच्या शेवटी, "तुझा व्हेलेण्टाईन" ("From your Valentine") अशी सही केली. इतिहासात कुठेच असा पुरावा नाही की त्यांच खरं प्रेम होतं.

त्याला १४ फेब्रुवारी २६९ इ.स. ला मारण्यात आलं. धर्माकरता त्याने स्वत:चा जीव दिला. इ.स. ४९६ ला मुख्य ख्रिश्चन धर्मगुरु जेलासिअस (Pope Gelasius) ने, व्हेलेण्टाईनच्या आठवणीत हा दिवस साजरा करायचं ठरवलं. आज हाच दिवस प्रेमाचा दिवस म्हणुन साजरा होतो!

भारतीयांचा ह्याच्याशी काडीचाही संबंध दिसत नाही. पण आता ह्या दिवसाला प्रेमाचा दिवस म्हणुन वलय निर्माण झालंय अथवा केलं गेलंय आणि प्रेमाशी तर सगळ्यांचाच संबंध येतो!

जर साजरा करायचा असेल तर, हा दिवस का व कशासाठी साजरा करायचा ते आधी समजुन घ्या. खरच काही प्रेमाचा इतिहास आहे का? का उगाच दुसरा करतोय म्हणुन आपण पण तेच करायचं? काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. पण आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा.

व्हेलेण्टाईन डे आपण जर साजरा करतो तर ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, ज्यांचा आपल्या असण्याशीच संबंध आहे, ज्यांच्यामुळे आज आपण सुखाने, ताठ मानेने जगु शकतोय, त्यांचे दिवसही आपण न विसरता साजरे करतो का? असे दिवस तरी माहीत आहेत का?  त्या दिवसांच महत्व हे व्हेलेण्टाईन डे पेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. असे दिवस प्रत्येकाने न विसरता साजरे करावेत.

काही मह्त्वाचे दिवस -

१. १५ ऑगस्ट - भारत स्वतंत्रता दिवस
२. २६ जानेवारी - भारत गणराज्य दिवस
३. १९  फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)
४. ६ जुन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हिंदु स्वराज्य दिन
५. ११ मार्च, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)
६. २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
७. १४ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
८. २६ जुलै, कारगिल विजय दिन
९. २३ मार्च, शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हुतात्मा दिन

(ह्या दिवसांच महत्व जर माहीत नसेल तर जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवुन ते स्वत:च शोधावे आणि आपल्यासारख्या बाकीच्यांनाही ते सांगावे.)

References:

http://www.coolquiz.com/trivia/explain/docs/valentine.asp
http://en.wikipedia.org/wiki/Saint_Valentine
http://en.wikipedia.org/wiki/Valentines_day
http://www.pictureframes.co.uk/Saint-Valentine.aspx

Monday, January 25, 2010

महाराज मला क्षमा करा !!!

(सत्य घटनेवर आधारित)



"ठाण" शत्रूच्या तलवारीचा वार तलवारीवरच घेतला. दोन पाती एकमेकांनवर विजेच्या वेगाने आदळली. लगेच मी परतीचा वार केला आणि सापकन एकाच मुंडक उडवल. जोरात ललकारी फोडली - "हर हर महादेव", आणि पुन्हा गनिमांवर तुटून पडलो. तानाजीराव आवेशाने लढत होते. समोर येणारा प्रत्येक गनिम तालवारीच्या एकाच वाराने कापुन काढत होते. "आज माग हटायच नाय, गड घेतल्याबिगर राजास्नी तोंड दाखवायच नाय", तानाजीराव मधेच ओरडले आणि पुन्हा गनिमावर तुटुन पडले. सगळे मावळे आजुनच आवेशने लढु लागले. मला एकाच वेळी चार गनिमांनी घेरल होत. मी रपारप तलवारीच पात फिरवत होतो. पायाखाली मढ्यांचा आणि रक्ताचा चिखल झाला होता. तेवढ्यात कोणीतरी सपकन पाठीवर वार केला. त्या एकाच वाराने पाठीच चामड कापुन पाठीचे दोन भाग केले. आ... मी वेद्नेने जोरात ओरडलो.

आता मी झोपेतून खाडकन जागा झालो होतो.

सगळ अंग घामाने ओल झाल होत. ह्रुदयाची ती जोरात होणारी धडधड स्पष्ट ऐकू येत होती. भिंतीवर लटकलेल्या घड्याळात सकाळचे सहा वाजले होते. सकाळची स्वप्न खरी होतात हा विचार मनात डोकावुन गेला आणि कसतरीच वाटल.

आज शनिवार, ऑफिसला सुटिटी. कॉप्युटर क्षेत्रात काम केल्याचा हाच फायदा असतो. शनिवार, रविवार मस्त सुटिट मिळते. लगेच ठरवल, आज सिंहगडला जायच. जन्म पुण्यातला,लहानाचा मोठ्ठा पुण्यात झालो, पण आजपर्यंत सिंहगड पहायचा योग नव्हता आला. आणि तस पहायच झाल तर शिवजी महाराज आणि माझा संबंध चवथीच्या पुस्तकात गाळलेल्या जागा भरण्याशिवाय इतरत्र आला नव्हता. पण मी आता ठरवल होत, महाराजांविषयी सगळ जाणून घ्यायच.त्याकरता मी बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीलेल "राजा शिवछ्त्रपती" हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळेच मला रात्री अशी स्वप्न पडायला लगली होती.

शिरीषला फोन लावला. "आल इज वेल" गान वाजत होत.

"काय रे आज सकाळसकाळी कशी आठवण आली?" त्याने विचारल.

"सिंहगडला जावुयात, येतोस का?" मी उत्तर दिल.

"तुला काय वेड लागलय का? काय ठेवलय तिकड? बायकोला आज "थ्री इडीयट" दाखवायच प्रोमिस केलय.येतोस क तु पण?" त्याने विचारल.

"नको रे, जा तु, चल बाय", आणि मी फोन ठेवून दिला.

कोणीही सोबत नाही आल तरी एकट जायच ठरवल.

घरातुन निघायला आठ वाजले. सोबत राजा शिवछत्रपती हे पुस्तक पण घेतल.

गाडीला किक मारली आणि निघालो.

सिंहगड आता नजरेच्या टप्प्यात आला होता. रस्ता खुपच अवघड होता. गड जसाजसा जवळ येत होता तसा मी जास्तच इतिहासात हरवु लागलो. महाराज त्या काळी कुठुन व कसे जात असतील? असे बरेच प्रश्न मनात येवु लागले.जाताना रस्त्यात मोटारसायकली लागलेल्या दिसल्या. कपल्स हातात हात घालुन झाडाझुडुपात बसलेले दिसत होते.

एकदाचा मी गडावर पोहोचलो. गाडी लावायलाही जागा नव्ह्ती, इतकी गर्दी होती. मी तानाजीरावांची समाधी शोधली. समाधीच्या पाया पडलो. एका शाळेची सहल आली होती. शिक्षक मुलांना महाराज, तानाजीराव मालुसरे, सिंहगड विषयी सांगत होते. समाधीमागे एक कुटुंब मुलांबरोबर क्रिकेट खेळत होत. मी गडावर इकडेतिकडे फिरलो आणि एका बुरुजाजवळ बसलो आणि राजा शिवछत्रपती वाचायला सुरुवात केली.

मी पुर्णपणे इतिहासात गुंग झालो होतो. ते सर्व मला डोळ्यांसमोर दिसायला लागल. तानाजीराव व त्यांच्या सोबतच्या मुठभर मावळ्यांनी रात्रिच्या अंधारात ह्या भयानक वाटेवरुन वर चढुन, शत्रुची नरडी फोडुन गड जिंकला. हे वाचुन अंगावर काटा आला. तानाजीरावांनी स्वराज्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली.

एथे एथेच हे सर्व घडल्यासारख वाटत होत. माझ रक्त उसाळुन आल, मन पेटुन उठल. मी पुस्तक बंद करुन आजुबाजुला पाहिल. जवळच एक जोडप दिसल. त्यांचे त्या बुरुजाच्या अडोश्याला अश्लिल चाळे चालु होते. एका बाजुला ट्रेकिंग, गिर्यारोहक गड सर केल्याचा जल्लोष करत होते. निसर्ग प्रेमी सुर्यास्ताचा आनंद लुटत गप्पा मारत होते. मी घरी जायला निघालो. काही जण पिठल भाकरी, कांदा भजी खात बसलेले. काही कळत नव्हत, पण मन अशांत वाटत होत. मी घरी आलो आणी घराच्या छ्तावर गेलो. अंधार पडत होता, पण गड निट दिसत होता.

मी एकटक गडाकडे पहात होतो. मध्येच वीज चमकली आणि साक्षात गड माझ्या समोर उभा राहिला. गडावर साक्षात महाराज उभे असलेले दिसत होते. गड माझ्याशी बोलु लागला.

आज तु महाराजांचा इतिहास जाणुन घ्यायला आलास, खुप बरा वाटल. आजुन किती दिवस मी जगेल ते महीत नाही. माझे बुरुज ढासळु लागलेत. जगण्याची इच्छाच संपलिये. गडांचा गड, राजांचा गड हताश होवुन बोलत होता. आजच्याच भाषेत सांगतो तुला.

का जगु? महाराजांचा, त्यांच्या आदर्शांचा, जिवनभराच्या तपाचा, लाडक्या गडांचा हा अपमान आता बघवत नाही. गडावर प्रत्येक ठिकाणी जोडपी, डुकरांनाही लाजवेल अशा अवस्थेत, अशा प्रकारे अश्लिल चाळे करत बसलेली असतात. आजची हि तरुण पिढी. महाराजांनी कधी गडावर स्वत:च नाव लिहील नाही. तिथे हे लोकशाही सरकारच्या नावखाली राजकारणी लोक स्वत:च्या नावाचे फलक लावतात. प्रेमवीर जागोजागी स्वत:च्या प्रेमाचे पुरावे कोरुन ठेवतात. लोक येतात ते एकडे मजा मारायला. सुटिट्चा दिवस एन्जोय करायला. भजी, पिठलभाकरी खायला. सनसेटचा आनंद लुटायला. जीम, फिटनेस वाढवायला गडावर ट्रिप्स काढतात. ट्रेकिंग करण्याचा, सनसेट पहाण्याचा, सहली काढण्याचा, फॅमलीबरोबर सुटिट एन्जोय करण्याचा प्रसिद्ध अड्डा, पिकनिक स्पॉट बनलोय मी. किती आणि काय काय सांगु?

जिथ मावळ्यांनी आणि तानाजीरावांनी स्वराज्य, स्वधर्म, याकरता प्राणांची बाजी लावली, स्वत:च रक्त सांडल, आज तिथेच ही आजची पिढि दारु पिते, सिगारेट फुकते, क्यांपफायर करते. जिथे ह्यांच्यासाठी काही काळापुर्वि रक्त सांडल तिथे हे दारु सांडुन परतफेड करताहेत. जिथे हर हर महादेवच्या घोषणा ऎकु यायच्या तिकडेच आजचे हे पर्यटक मोठमोठयांनी गाणी आळवतात. जिथे स्वराज्यासाठी प्राणांची पर्वा न करता मावळे हातात नंग्या तलवारी घेवुन लढले, तिकडेच दारुच्या बेधुंद नशेत निर्लज्जासारखे झिंगत ही तरुण पिढी डान्स करते.

"बास करा" महाराज म्हणाले. साक्षात महाराज बोलु लागले.

हा समाज, हि हिंदु पिढि, तरुण, तरुणी निर्लज्ज झालेत. षंढ झालेत. आम्ही उभ करुण दिलेल स्वराज्य ह्यांना साध संभाळता, टिकवताहि येत नाही. अरे शिवतिर्थांकडुन स्वराज्याची, राष्ट्रभक्तिची, स्वातंत्र्याची, स्वधर्माची प्रेरणा घ्यायची तर त्यांचीच आज तुम्ही अवहेलना करता आहात. सगळ विसरुण मौज मजा करताहात. आम्हाला पुन्हा जन्माला या म्हनता. का? हे सगळ पहायला? हा सगळा समाज किती निर्लज्ज आणि षंढ झालाय ते पहायला?

महाराज एवढ बोलुन थांबले.

मी राजांना म्हटल, मला क्षमा करा. आजपर्यंत सगळ विसरुन फक्त मैज मजा मारत जगत होतो. माझही पुढच्या पिढी करता काही कर्तव्य आहे हे विसरुन गेलो होतो. ह्या शिवतिर्थांच रक्षण करण, त्यांना पुढच्या पिढिच्या हाती दारुचे अड्डे म्हणुन नाही तर शिवतिर्थ म्हणुन सोपवण्याकरता मी निरंतर कार्य करेल. स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य, स्वराष्ट्र, स्वातंत्र्य यांच्या रक्षणाकरता प्राणांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत लढेल.

मी महाराजांना मुजरा केला.

आई भवानी तुम्हास यश देवो, महाराजांनी आशिर्वाद दिला.

महाराज आणि गड दोन्हीही अंधारात दिसेनासे झाले. पण जाण्याआधी बरच काही शिकवुन गेले.

......


आभिनव निर्माण प्रतिष्ठाणला हि कथा अर्पण: http://www.abhinavnirmaan.com/

Friday, January 8, 2010

गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी


पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.


बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.


अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला "हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!!

(संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)

शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.

पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय. त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.

ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो.


ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला. आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.


इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.


अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....


कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले. पत्रकारांनी बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस त्याचे काळेकृत्य दाखवले...आम्ही मिटक्या मारीत पाहिलेही ...तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,

आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड, उज्वल वकिलांमार्फत फाशीची शिक्षा झालीच तर हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून त्या आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....

आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच कायद्याला ताठ मानेन आव्हान करतात.

"फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.



"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या शांति दुताच्या देशात फाशीची शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
 त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....." .......हवी तर......?..... ..म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.

 
यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....आपल्याच मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....

जे या दहशतवादी हल्ल्यात "शहीद" झाले, आज त्यांच्या चुलीत आग नाही..... याचे यांना काही सोयर-सुतक आहे का......?

आणि दुसर्‍या बाजूला "साध्वी ऋतुंबरा" प्रकरणात कटाक्ष टाकलात तर तिचा गुन्हा.......?
.......गुन्हा सिध्द होण्याअगोदरच तिचा किती मानसिक आणि शारारीक छळ केला गेला.......तिचे जिणे मुश्कील केले गेले....
आम्ही मानतो.......गुन्हा हा शेवटी गुन्हाच आहे....त्यात कोणतीच कैफियात नाही.....पण.......
मग...."एकाला दूधभात आणि एकाला ताकभात का....?"
हा पक्षपात कशासाठी ....?...
का......तर तिने मूठभर अल्पसंख्यांकांच्या जनहिताला ठेच पोहचवीली...म्हणून....?
मग....आम्ही.....कोण....?......आम्हाला....भावना नाहीत....?....आमच्या भावनांचा उद्रेक होत नाही.....?
गांधीनीही फाळणीच्या वेळेस हेच केले....आम्ही सहन करतो...म्हणजे..."तो एक सृष्टीनियमच आहे...."...असे यांचे मत....
तेंव्हा ही.... हे....हे....आपले राष्ट्रपिता मातृभूमीच्या छातीत खंजीर खुपसुन...५५ कोटी रुपये, (म्हणजे आजचे अंदाजे १४ हजार ८० कोटी रुपये) घेऊन सुईनी सारखे त्या पाकिस्तानच्या मदतीला धावुन गेले.......
याचाच आर्थ, "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
आम्ही ही किती शॅंड आहोत....?...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत उभे राहून या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.    
उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.
 आम्हाला...... क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.




[Please note: Not written by me]

Sunday, January 3, 2010

Islam - The maker of muslim mind




Muslim says that Islam is a religion of Peace. If it is so, then it is confusing why half of the Muslim Community throughout the world is engaged in conflict. Mumbai, Moscow, Delhi, London, Bangladesh or New York. What is the reason causing Muslims to kill Hundreds under the same cause ‘Islam’?


This can only be understood when we study Islam. Let us do this in short.


Introduction: - The Kalimah


‘La Ilaha illa’ llahu: Muhammadun Rasulu’ llah’
‘There is no god but Allah. Mohammed is his Prophet’


This is a recurring sentence in the daily Namaz. Muslims believe that prophet Muhammed received Allah’s divine mandates (Ayats) through angel Gabriel. These, compiled together in 114 Surahs(chapters containing Ayats) of in total 6239 Ayats , form the holy Quran.


Having studied the Quran, I understand that being a Muslim means compulsarily having faith in


1) Allah and no deity other than Allah
2) Allah’s Angel Gabriel.
3) Prophet Muhammed.
4) The Holy Quran.
5) The Final Day of Judgement.(Qayamat).


Muslims completely and wholly accept the above ‘truths’. Those who don’t are called as ‘Kafirs’, meaning ‘Infidels’ (Ref. Dictionary ofIslam: Ibn Kallikah, translated by Thomas Hughes. Pg # 259 ).
Whether to consider ‘Infidel’ as an abuse or not is a question of personal choice. Personally I am more concerned about the treatment an Infidel must receive, according to Quran in the following ayats


Surah no Ayat no Description from Kuran


49 15 True believers are those, who believe in Allah and Qayamat and fight against the unbelievers with all might and resources in the cause of Allah. (Jihad)
9 28 Idol-Worshipers and polytheists are filthy people.


9 44 A true believer never renders any excuse from fighting in the cause of Allah


47 4 When you encounter the unbelievers in war, cut their necks


8 39 You will continuously fight the unbelievers until no threat(fitnah) from them remains and there is only 1 religion, that of Allah


8 37 Allah will heap the unbelievers, one upon other, and cast them into the fire of hell


After going through the above it is pretty clear that in ‘Peace’ in Islam is meant for Muslims within the community. For Non-Muslims deserve to be converted or killed and cast into the fire of hell.


Islam does not recognize nationalism. It divides the whole earth into 2 parts:- Dar-ul-Islam- The land ruled by Islam & Dar-ul-Harb –The land not ruled by Islam and to Convert any Dar-ul-Harb to
Dar- ul-Islam is the primary duty of every Muslim. (Pakistan -Partition of India -Dr. Babasaheb Ambedkar, page. (294,304)



For more information please visit the link: