Monday, January 25, 2010

महाराज मला क्षमा करा !!!

(सत्य घटनेवर आधारित)



"ठाण" शत्रूच्या तलवारीचा वार तलवारीवरच घेतला. दोन पाती एकमेकांनवर विजेच्या वेगाने आदळली. लगेच मी परतीचा वार केला आणि सापकन एकाच मुंडक उडवल. जोरात ललकारी फोडली - "हर हर महादेव", आणि पुन्हा गनिमांवर तुटून पडलो. तानाजीराव आवेशाने लढत होते. समोर येणारा प्रत्येक गनिम तालवारीच्या एकाच वाराने कापुन काढत होते. "आज माग हटायच नाय, गड घेतल्याबिगर राजास्नी तोंड दाखवायच नाय", तानाजीराव मधेच ओरडले आणि पुन्हा गनिमावर तुटुन पडले. सगळे मावळे आजुनच आवेशने लढु लागले. मला एकाच वेळी चार गनिमांनी घेरल होत. मी रपारप तलवारीच पात फिरवत होतो. पायाखाली मढ्यांचा आणि रक्ताचा चिखल झाला होता. तेवढ्यात कोणीतरी सपकन पाठीवर वार केला. त्या एकाच वाराने पाठीच चामड कापुन पाठीचे दोन भाग केले. आ... मी वेद्नेने जोरात ओरडलो.

आता मी झोपेतून खाडकन जागा झालो होतो.

सगळ अंग घामाने ओल झाल होत. ह्रुदयाची ती जोरात होणारी धडधड स्पष्ट ऐकू येत होती. भिंतीवर लटकलेल्या घड्याळात सकाळचे सहा वाजले होते. सकाळची स्वप्न खरी होतात हा विचार मनात डोकावुन गेला आणि कसतरीच वाटल.

आज शनिवार, ऑफिसला सुटिटी. कॉप्युटर क्षेत्रात काम केल्याचा हाच फायदा असतो. शनिवार, रविवार मस्त सुटिट मिळते. लगेच ठरवल, आज सिंहगडला जायच. जन्म पुण्यातला,लहानाचा मोठ्ठा पुण्यात झालो, पण आजपर्यंत सिंहगड पहायचा योग नव्हता आला. आणि तस पहायच झाल तर शिवजी महाराज आणि माझा संबंध चवथीच्या पुस्तकात गाळलेल्या जागा भरण्याशिवाय इतरत्र आला नव्हता. पण मी आता ठरवल होत, महाराजांविषयी सगळ जाणून घ्यायच.त्याकरता मी बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीलेल "राजा शिवछ्त्रपती" हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळेच मला रात्री अशी स्वप्न पडायला लगली होती.

शिरीषला फोन लावला. "आल इज वेल" गान वाजत होत.

"काय रे आज सकाळसकाळी कशी आठवण आली?" त्याने विचारल.

"सिंहगडला जावुयात, येतोस का?" मी उत्तर दिल.

"तुला काय वेड लागलय का? काय ठेवलय तिकड? बायकोला आज "थ्री इडीयट" दाखवायच प्रोमिस केलय.येतोस क तु पण?" त्याने विचारल.

"नको रे, जा तु, चल बाय", आणि मी फोन ठेवून दिला.

कोणीही सोबत नाही आल तरी एकट जायच ठरवल.

घरातुन निघायला आठ वाजले. सोबत राजा शिवछत्रपती हे पुस्तक पण घेतल.

गाडीला किक मारली आणि निघालो.

सिंहगड आता नजरेच्या टप्प्यात आला होता. रस्ता खुपच अवघड होता. गड जसाजसा जवळ येत होता तसा मी जास्तच इतिहासात हरवु लागलो. महाराज त्या काळी कुठुन व कसे जात असतील? असे बरेच प्रश्न मनात येवु लागले.जाताना रस्त्यात मोटारसायकली लागलेल्या दिसल्या. कपल्स हातात हात घालुन झाडाझुडुपात बसलेले दिसत होते.

एकदाचा मी गडावर पोहोचलो. गाडी लावायलाही जागा नव्ह्ती, इतकी गर्दी होती. मी तानाजीरावांची समाधी शोधली. समाधीच्या पाया पडलो. एका शाळेची सहल आली होती. शिक्षक मुलांना महाराज, तानाजीराव मालुसरे, सिंहगड विषयी सांगत होते. समाधीमागे एक कुटुंब मुलांबरोबर क्रिकेट खेळत होत. मी गडावर इकडेतिकडे फिरलो आणि एका बुरुजाजवळ बसलो आणि राजा शिवछत्रपती वाचायला सुरुवात केली.

मी पुर्णपणे इतिहासात गुंग झालो होतो. ते सर्व मला डोळ्यांसमोर दिसायला लागल. तानाजीराव व त्यांच्या सोबतच्या मुठभर मावळ्यांनी रात्रिच्या अंधारात ह्या भयानक वाटेवरुन वर चढुन, शत्रुची नरडी फोडुन गड जिंकला. हे वाचुन अंगावर काटा आला. तानाजीरावांनी स्वराज्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली.

एथे एथेच हे सर्व घडल्यासारख वाटत होत. माझ रक्त उसाळुन आल, मन पेटुन उठल. मी पुस्तक बंद करुन आजुबाजुला पाहिल. जवळच एक जोडप दिसल. त्यांचे त्या बुरुजाच्या अडोश्याला अश्लिल चाळे चालु होते. एका बाजुला ट्रेकिंग, गिर्यारोहक गड सर केल्याचा जल्लोष करत होते. निसर्ग प्रेमी सुर्यास्ताचा आनंद लुटत गप्पा मारत होते. मी घरी जायला निघालो. काही जण पिठल भाकरी, कांदा भजी खात बसलेले. काही कळत नव्हत, पण मन अशांत वाटत होत. मी घरी आलो आणी घराच्या छ्तावर गेलो. अंधार पडत होता, पण गड निट दिसत होता.

मी एकटक गडाकडे पहात होतो. मध्येच वीज चमकली आणि साक्षात गड माझ्या समोर उभा राहिला. गडावर साक्षात महाराज उभे असलेले दिसत होते. गड माझ्याशी बोलु लागला.

आज तु महाराजांचा इतिहास जाणुन घ्यायला आलास, खुप बरा वाटल. आजुन किती दिवस मी जगेल ते महीत नाही. माझे बुरुज ढासळु लागलेत. जगण्याची इच्छाच संपलिये. गडांचा गड, राजांचा गड हताश होवुन बोलत होता. आजच्याच भाषेत सांगतो तुला.

का जगु? महाराजांचा, त्यांच्या आदर्शांचा, जिवनभराच्या तपाचा, लाडक्या गडांचा हा अपमान आता बघवत नाही. गडावर प्रत्येक ठिकाणी जोडपी, डुकरांनाही लाजवेल अशा अवस्थेत, अशा प्रकारे अश्लिल चाळे करत बसलेली असतात. आजची हि तरुण पिढी. महाराजांनी कधी गडावर स्वत:च नाव लिहील नाही. तिथे हे लोकशाही सरकारच्या नावखाली राजकारणी लोक स्वत:च्या नावाचे फलक लावतात. प्रेमवीर जागोजागी स्वत:च्या प्रेमाचे पुरावे कोरुन ठेवतात. लोक येतात ते एकडे मजा मारायला. सुटिट्चा दिवस एन्जोय करायला. भजी, पिठलभाकरी खायला. सनसेटचा आनंद लुटायला. जीम, फिटनेस वाढवायला गडावर ट्रिप्स काढतात. ट्रेकिंग करण्याचा, सनसेट पहाण्याचा, सहली काढण्याचा, फॅमलीबरोबर सुटिट एन्जोय करण्याचा प्रसिद्ध अड्डा, पिकनिक स्पॉट बनलोय मी. किती आणि काय काय सांगु?

जिथ मावळ्यांनी आणि तानाजीरावांनी स्वराज्य, स्वधर्म, याकरता प्राणांची बाजी लावली, स्वत:च रक्त सांडल, आज तिथेच ही आजची पिढि दारु पिते, सिगारेट फुकते, क्यांपफायर करते. जिथे ह्यांच्यासाठी काही काळापुर्वि रक्त सांडल तिथे हे दारु सांडुन परतफेड करताहेत. जिथे हर हर महादेवच्या घोषणा ऎकु यायच्या तिकडेच आजचे हे पर्यटक मोठमोठयांनी गाणी आळवतात. जिथे स्वराज्यासाठी प्राणांची पर्वा न करता मावळे हातात नंग्या तलवारी घेवुन लढले, तिकडेच दारुच्या बेधुंद नशेत निर्लज्जासारखे झिंगत ही तरुण पिढी डान्स करते.

"बास करा" महाराज म्हणाले. साक्षात महाराज बोलु लागले.

हा समाज, हि हिंदु पिढि, तरुण, तरुणी निर्लज्ज झालेत. षंढ झालेत. आम्ही उभ करुण दिलेल स्वराज्य ह्यांना साध संभाळता, टिकवताहि येत नाही. अरे शिवतिर्थांकडुन स्वराज्याची, राष्ट्रभक्तिची, स्वातंत्र्याची, स्वधर्माची प्रेरणा घ्यायची तर त्यांचीच आज तुम्ही अवहेलना करता आहात. सगळ विसरुण मौज मजा करताहात. आम्हाला पुन्हा जन्माला या म्हनता. का? हे सगळ पहायला? हा सगळा समाज किती निर्लज्ज आणि षंढ झालाय ते पहायला?

महाराज एवढ बोलुन थांबले.

मी राजांना म्हटल, मला क्षमा करा. आजपर्यंत सगळ विसरुन फक्त मैज मजा मारत जगत होतो. माझही पुढच्या पिढी करता काही कर्तव्य आहे हे विसरुन गेलो होतो. ह्या शिवतिर्थांच रक्षण करण, त्यांना पुढच्या पिढिच्या हाती दारुचे अड्डे म्हणुन नाही तर शिवतिर्थ म्हणुन सोपवण्याकरता मी निरंतर कार्य करेल. स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य, स्वराष्ट्र, स्वातंत्र्य यांच्या रक्षणाकरता प्राणांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत लढेल.

मी महाराजांना मुजरा केला.

आई भवानी तुम्हास यश देवो, महाराजांनी आशिर्वाद दिला.

महाराज आणि गड दोन्हीही अंधारात दिसेनासे झाले. पण जाण्याआधी बरच काही शिकवुन गेले.

......


आभिनव निर्माण प्रतिष्ठाणला हि कथा अर्पण: http://www.abhinavnirmaan.com/

Friday, January 8, 2010

गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी


पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.


बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.


अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला "हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!!

(संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)

शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.

पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय. त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.

ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो.


ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला. आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.


इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.


अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....


कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले. पत्रकारांनी बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस त्याचे काळेकृत्य दाखवले...आम्ही मिटक्या मारीत पाहिलेही ...तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,

आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड, उज्वल वकिलांमार्फत फाशीची शिक्षा झालीच तर हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून त्या आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....

आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच कायद्याला ताठ मानेन आव्हान करतात.

"फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.



"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या शांति दुताच्या देशात फाशीची शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
 त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....." .......हवी तर......?..... ..म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.

 
यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....आपल्याच मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....

जे या दहशतवादी हल्ल्यात "शहीद" झाले, आज त्यांच्या चुलीत आग नाही..... याचे यांना काही सोयर-सुतक आहे का......?

आणि दुसर्‍या बाजूला "साध्वी ऋतुंबरा" प्रकरणात कटाक्ष टाकलात तर तिचा गुन्हा.......?
.......गुन्हा सिध्द होण्याअगोदरच तिचा किती मानसिक आणि शारारीक छळ केला गेला.......तिचे जिणे मुश्कील केले गेले....
आम्ही मानतो.......गुन्हा हा शेवटी गुन्हाच आहे....त्यात कोणतीच कैफियात नाही.....पण.......
मग...."एकाला दूधभात आणि एकाला ताकभात का....?"
हा पक्षपात कशासाठी ....?...
का......तर तिने मूठभर अल्पसंख्यांकांच्या जनहिताला ठेच पोहचवीली...म्हणून....?
मग....आम्ही.....कोण....?......आम्हाला....भावना नाहीत....?....आमच्या भावनांचा उद्रेक होत नाही.....?
गांधीनीही फाळणीच्या वेळेस हेच केले....आम्ही सहन करतो...म्हणजे..."तो एक सृष्टीनियमच आहे...."...असे यांचे मत....
तेंव्हा ही.... हे....हे....आपले राष्ट्रपिता मातृभूमीच्या छातीत खंजीर खुपसुन...५५ कोटी रुपये, (म्हणजे आजचे अंदाजे १४ हजार ८० कोटी रुपये) घेऊन सुईनी सारखे त्या पाकिस्तानच्या मदतीला धावुन गेले.......
याचाच आर्थ, "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
आम्ही ही किती शॅंड आहोत....?...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत उभे राहून या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.    
उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.
 आम्हाला...... क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.




[Please note: Not written by me]

Sunday, January 3, 2010

Islam - The maker of muslim mind




Muslim says that Islam is a religion of Peace. If it is so, then it is confusing why half of the Muslim Community throughout the world is engaged in conflict. Mumbai, Moscow, Delhi, London, Bangladesh or New York. What is the reason causing Muslims to kill Hundreds under the same cause ‘Islam’?


This can only be understood when we study Islam. Let us do this in short.


Introduction: - The Kalimah


‘La Ilaha illa’ llahu: Muhammadun Rasulu’ llah’
‘There is no god but Allah. Mohammed is his Prophet’


This is a recurring sentence in the daily Namaz. Muslims believe that prophet Muhammed received Allah’s divine mandates (Ayats) through angel Gabriel. These, compiled together in 114 Surahs(chapters containing Ayats) of in total 6239 Ayats , form the holy Quran.


Having studied the Quran, I understand that being a Muslim means compulsarily having faith in


1) Allah and no deity other than Allah
2) Allah’s Angel Gabriel.
3) Prophet Muhammed.
4) The Holy Quran.
5) The Final Day of Judgement.(Qayamat).


Muslims completely and wholly accept the above ‘truths’. Those who don’t are called as ‘Kafirs’, meaning ‘Infidels’ (Ref. Dictionary ofIslam: Ibn Kallikah, translated by Thomas Hughes. Pg # 259 ).
Whether to consider ‘Infidel’ as an abuse or not is a question of personal choice. Personally I am more concerned about the treatment an Infidel must receive, according to Quran in the following ayats


Surah no Ayat no Description from Kuran


49 15 True believers are those, who believe in Allah and Qayamat and fight against the unbelievers with all might and resources in the cause of Allah. (Jihad)
9 28 Idol-Worshipers and polytheists are filthy people.


9 44 A true believer never renders any excuse from fighting in the cause of Allah


47 4 When you encounter the unbelievers in war, cut their necks


8 39 You will continuously fight the unbelievers until no threat(fitnah) from them remains and there is only 1 religion, that of Allah


8 37 Allah will heap the unbelievers, one upon other, and cast them into the fire of hell


After going through the above it is pretty clear that in ‘Peace’ in Islam is meant for Muslims within the community. For Non-Muslims deserve to be converted or killed and cast into the fire of hell.


Islam does not recognize nationalism. It divides the whole earth into 2 parts:- Dar-ul-Islam- The land ruled by Islam & Dar-ul-Harb –The land not ruled by Islam and to Convert any Dar-ul-Harb to
Dar- ul-Islam is the primary duty of every Muslim. (Pakistan -Partition of India -Dr. Babasaheb Ambedkar, page. (294,304)



For more information please visit the link: